निसर्गचक्र ( १५ ऑगस्ट २०१९ )


#निसर्गचक्र
              निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देतो . आपण मात्र विकासाच्या नावाखाली अनेकदा त्याला नुकसान पोहचवत असतो . गेल्या काही दिवसात निसर्गाचे रौद्र रूप समोर आले आहे. निसर्गावर आपलं  नियंत्रण  नाही.  निसर्गाचा समतोल राखला तर होणारी हानी काही अंशी  नक्कीच कमी होईल .  निसर्गाचा आदर व नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठीचे योग्य नियोजन केल्यास  पुन्हा आपला देश , राष्ट्र .... . सुख समृद्धीने, धनधान्यांने परिपूर्ण बनेल .
तिरंग्यात जसे ' अशोकचक्र '    तसेच मानवी आयुष्यात  ' निसर्गचक्र '   महत्वाचे  आहे.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर .....
*करुया काळजी निसर्गाची .... तेव्हाच मिळेल हमी  सुखी राज्याची*
हा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हाला आवडल्यास नक्की कळवा.
©️ अंजली मीनानाथ धस्के


No comments:

Post a Comment