परिचारिके च व्रत घेणाऱ्या अरुणा शानबाग या आज आपल्यात नाहीत . माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीला बळी पडून आयुष्याची ४२ वर्षे काळोखात , असह्य वेदनेत त्यांनी घालवलीत. "एका वेदनेची अखेर " संपूर्ण समाजाला चटका लावून गेली. त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झालेली असली तरी आपण आपल्या मनात अन्याया विरुद्ध लढण्याची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे. झालेल्या घटनांना आपण बदलू शकत नही , तरी अश्या वाईट घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता नक्कीच घेऊ शकतो. अरुणा शानबाग यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली …………
[१८/५/१५ ]
No comments:
Post a Comment